Hindavi Swarajya

The world is a dangerous place to live; not because of the people who are evil, but because of the people who don't do anything about it. Remember, "Change occurs not by big miracles but by acts within reach of common man" and you can be one of them. May these examples guide you how to serve Dharma, the Nation and finally Humanity at large.

Bharat Mata, that is, the Mother India (Bharat - India, Mata - Mother) is a personification of India, and relatively seen by some as a mother goddess of fertility.

Prayer of Bharat Mata

Meaning :

I pay my obeisance to mother Bharat, whose feet are being a washed by the ocean, who wears the mighty Himalaya as her crown, and who is exuberantly adorned with the gems of traditions set by Brahmarsis and Rajarsis.

अर्थक्रांती'

देशात काळ्या पैशांमुळे समांतर अर्थव्यवस्था निर्माण झाली आहे. तिला संपवून आपण देशाचा सोनेरी भविष्यकाळ पाहू शकू काय?

वृद्ध, लहान मुले, अपंग अशा दुर्बल घटकांसाठी सामाजिक सुरक्षितता संकटात सापडली आहे, ती परत मिळविता येईल काय?

सरकारकडे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांकडे पायाभूत सुविधांसाठी निधी नाही. त्यांना मुबलक निधी मिळू शकेल काय?

देशातील नक्षलवाद, दहशतवाद संपुष्टात येऊन यात अडकलेले नागरिक मूळ प्रवाहात सामील होतील काय?

सध्या नागरिक सरकारला किमान ३३ प्रकारचे कर देतात. ही करपद्धती सुलभ होईल काय आणि कर कमी होतील काय?

देशातील महानगरे आणि छोटी शहरे दररोज फुगत आहेत, ग्रामीण भागातून शहरात होणाऱ्या स्थलांतराने आता भीतिदायक वेग घेतला आहे. हे स्थलांतर रोखता येईल काय?

राजकीय पक्षांना प्रचारासाठी सरकारकडूनच निधी मिळू शकेल काय?

शिक्षणासाठीची आर्थिक तरतूद वाढून भारत शंभर टक्के साक्षरतेचे स्वप्न पाहू शकेल काय?

भारत देश खरोखरच जागतिक महासत्ता होईल काय?

या सर्व प्रश्‍नांची उत्तरे होकारात्मक आहेत, असे कोणी म्हटले तर तुमचा त्यावर लगेच विश्‍वास बसणार नाही. या कळीच्या प्रश्‍नांची उत्तरे शोधणे म्हणजे जादूची कांडी फिरविण्याइतके सोपे नाही.
ज्याला अर्थक्रांती म्हणतात, ती थोडक्‍यात अशी आहे ः १) आयातकर वगळता देशातील सर्व म्हणजे केंद्र, राज्य, स्थानिक स्वराज्य संस्थांचे कर काढून टाकणे. २) सरकारी खर्चासाठी (कराला पर्याय) बॅंकेतून होणाऱ्या व्यवहारांवर काही विशिष्ट प्रमाणात (उदा. २ टक्के) व्यवहारकर हा एकमेव कर लागू करणे. ज्यांच्या नावावर बॅंकेत रक्कम जमा होते, त्यांच्याकडून हा कर बॅंकेतच कापून घ्यायचा आहे. ३) या मार्गाने जमा होणाऱ्या कराचे वाटप केंद्र, राज्य, स्थानिक संस्था असे निश्‍चित करून ती रक्कम त्या सरकारच्या नावावर वर्ग करणे. ४) रोखीच्या व्यवहारांवर मर्यादा आणण्यासाठी पन्नास रुपयांच्या वरच्या नोटा चलनातून काढून टाकणे. ५) विशिष्ट मर्यादेपर्यंतच (उदा. रु. २०००) रोख व्यवहारास सरकारी मान्यता देणे. ६) गरिबांवर करांचा बोजा नको म्हणून रोखीच्या व्यवहारांवर कुठलाही कर न ठेवणे.

या बदलांचे परिणाम काय होतील, याविषयी ते पुढील सहा गोष्टी सांगतात. १) भारतातला "बॅंक मनी' प्रचंड वाढेल आणि त्यामुळे व्यक्ती, संस्था, सरकारची पत वाढेल. २) आहे तो काळा पैसा, एका माफी योजनेद्वारा नोंद व्यवहारात घेतला जाईल. मात्र नव्याने काळा पैसा निर्माण होणार नाही. ३) धनादेशाद्वारेच व्यवहारांना मान्यता असल्याने आणि ३३ प्रकारचे कर रद्द होणार असल्याने भ्रष्ट्राचाराची कीड कमी होईल. ४) स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकारांना दररोज निधी मिळायला लागेल. ज्यामुळे केंद्र, राज्य, स्थानिक ही आर्थिक उतरंड संपुष्टात येईल. ५) ग्रामीण भागातील पैसा ग्रामीण भागातच खर्च होईल. ज्यातून त्या त्या भागाला आर्थिक स्वायत्तता मिळेल. ६) दहशतवाद, नक्षलवादाला काळ्या पैशामार्फत जाणारी रसद थांबेल.

हे सर्व मुद्दे विस्ताराने समजून घेता येतील. जागेच्या मर्यादेत त्यातील काही कळीचे मुद्दे समजून घेऊ या. धन आणि द्रव्य या दोन्हींना आपण संपत्ती म्हणतो. धन म्हणजे सोने, जमीन, डिपॉझिट किंवा गोठविलेल्या स्वरूपातील पैसा. द्रव्य म्हणजे लिक्विडीटी. विनिमयासाठी वापरता येते ते द्रव्य. भारतात धन प्रचंड आहे.

मात्र द्रव्याची कमतरता आहे म्हणून आपण "गरीब' आहोत. आपल्या देशात जेवढे रोखीचे व्यवहार होतात, तेवढे एकाही विकसित देशात होत नाहीत. धनाकडून द्रव्याकडे जाण्याचा मार्ग म्हणजे अर्थक्रांती!

औद्योगिक संस्कृती ही मूलतः पैशावर चालते. या संस्कृतीत जगण्याचे, विकासाचे सर्वांत प्रभावी साधन पैसाच आहे हे आम्ही आमच्या खासगी आयुष्यात मान्य केले आहे. मात्र आता ते राष्ट्रीय पातळीवर मान्य करण्याची वेळ आली आहे. युरोपीयन युनियनचे उदाहरण घेतल्यास हे लगेच लक्षात येते. सप्टेंबर २००७ मध्ये तेथे रोखीत ६०० अब्ज युरो होते आणि बॅंकमनीच्या स्वरूपात ३,४०० अब्ज युरो होते, म्हणजे रोखीच्या सहापट बॅंकमनी होते. त्याच काळात भारतात काय परिस्थिती आहे पाहा. भारतात ६ लाख १७ हजार ४८७ कोटी रुपये रोखीत होते आणि २ लाख ३९ हजार ८२६ कोटी रुपये बॅंकमनी होते. हे प्रमाण ०.४ इतके पडते! चीन, ऑस्ट्रेलिया, जपान या प्रगत देशांमध्ये हे प्रमाण ३.५ ते ४ टक्के आहे. दाणा पेरला तर त्याचेच शंभर दाणे होतात; मात्र तो गाठोड्यात बांधून ठेवला तर तो एकच राहतो.
दुसरे उदाहरण मोठ्या नोटांचे घेऊ. अमेरिकेचे अध्यक्ष निक्‍सन यांनी १४ जुलै १९६९ रोजी १०० डॉलरवरील सर्व नोटा रद्द केल्या. कारण अमेरिकेत प्रचंड काळा पैसा वाढला होता. भारतात मोठ्या नोटा हे काळ्या पैशाचे कारण कसे झाले ते पाहा. भारतात २० रुपयांपेक्षा कमी उत्पन्न (प्रतिदिन) असणाऱ्यांची संख्या ७८ टक्के (८० कोटी लोक) आहेत. मात्र १०० रुपये आणि त्यापेक्षा मोठ्या (५०० आणि १०००) नोटांचे प्रमाण ९२ टक्के आहे. २००१ मध्ये देशात हजार रुपयांच्या नोटा ९७ हजार ६७६ कोटी इतक्‍या किमतीच्या झाल्या आहेत. याचा अर्थ रोखीने व्यवहार करायला सरकारच प्रोत्साहन देते आहे. (आकडेवारी ः रिझर्व बॅंकेचे अहवाल).

देशासमोरील गहन प्रश्‍नांची राष्ट्रीय पातळीवर दररोज चर्चा केली जाते आहे. चिंता व्यक्त होते; मात्र प्रत्यक्ष काही होताना दिसत नाही. याचे कारण "अर्थक्रांती'ने सुचविल्यानुसार मूलभूत गोष्टींमध्ये मुळातून बदलाची गरज आहे. एका आर्थिक भूकंपाची गरज आहे. त्याला हात लावायला मात्र सूत्रधार तयार नाहीत. म्हणूनच एक जागरूक नागरिक या नात्याने आपणही "अर्थक्रांती'त सहभागी होऊन सूत्रधारांना ही क्रांती स्वीकारण्यास भाग पाडले पाहिजे.

India Map Distortion Jammu & Kashmir Map Controversy

Anti-India agencies, CIA, CNN & BBC chopped off Kashmir from map of India!

CIA - India Map

CIA's map: Northern Kashmir is shown cut off from the state and the territory forming part of Pakistan and China. In the 1962 war, China illegally occupied "Aksai Chin", the land rightfully belonging to India. Here CIA has referred to it as 'Indian claim'.

CNN - India Map

CNN's map: CNN has shown the entire state of Jammu and Kashmir as 'Disputed'. This defies the partition of India and Pakistan in accordance with the 'Indian Independence Act of 1st July 1947, passed by the British Parliament.

BBC - India Map


BBC's map: Northern Kashmir is termed as "Pakistani Kashmir". This land is well-knowned as Pakistan Occupied Kashmir (POK). But BBC has called it as "Pakistani" ie. belonging to Pakistan. Legally complete Jammu and Kashmir State belongs to India. Also BBC is silent about China occupied Kashmir.

India Government - Map

Indian Government Map: Indian Government map shows complete state of Jammu and Kashmir as part of India with distinct borders. This version is supposed to be official. Now it's Indian Government's duty to clarify about CIA, CNN and BBC versions of Indian map.

Dear Friends,

Take a close look at the maps of Bharat (India) shown on the websites of CIA, CNN and BBC. Is this the true map of the state of Kashmir and the country, which you have learnt, visited since your schooldays?

  • The Central Intelligence Agency (CIA) is an intelligence agency of the United States Government, responsible for obtaining and analyzing information about foreign governments, corporations, and individuals, and reporting such information to the various branches of the Government.
  • CNN is America's No. 1 cable news network and world-renowned news agency.
  • The British Broadcasting Corporation (BBC) is the largest publicly-funded radio and television broadcasting corporation of the United Kingdom. They have deliberately cut off Kashmir from the rest of India and offered it to Pakistan and China.

CIA has published a 'The World Factbook' of the nations of the world. The distorted map of India as shown in this protest campaign is represented in this book. Most of the world's famous websites, search engines universities like Texas etc refer to this map as a "legal" map of India. Almost 90% of the maps of India available around the world reflect this illegal and wrong version.

The partition of India and Pakistan occurred in accordance with the 'Indian Independence Act' passed by the British Parliament on 1st July 1947. There has been no alteration to the international borders set up in 1947 till date.


This is NOT a mistake due to ignorance!

  1. CIA, a powerful intelligence agency of the US government and CNN has all the information about foreign governments in their hand.
  2. Also to aid researchers, the Indian government has also placed an official map of India on the website.
  3. The United Nations (UN) has clearly mentioned in its asian map that the "Final Status of Jammu and Kashmir has not yet been agreed upon by parties." (i.e. India and Pakistan)

    Now question is even then why have the "Fact-masters" ignored these official documents and supported Pakistan by upholding their version of map. This clearly indicates CIA, CNN and BBC's prejudiced leanings towards Pakistan and thus that of US.

Be aware of the threat to our country. If we do not stand now, it will be too late. Protect the territory and freedom. Mother India needs your support. Now is the time to make your choice.



China claims 90,000 sq km of India: Pranab Mukherjee

See what India's good friend (?) has done.

China illegally claims approximately 90,000 square kilometres of Indian territory including Tawang in Arunachal Pradesh, External Affairs Minister Pranab Mukherjee said on Wednesday. (This is the failure of Indian govt. Now we need a Minister who just not give such information, But act on it! - Editor)

"Arunachal Pradesh is an integral part of India and the government has conveyed this fact to the Chinese side," Mukherjee told the Lok Sabha in a written reply.

In reply to another query, he said China disputes the international boundary with India.

Since 1993, the two governments have agreed to maintain peace and tranquility along the Line of Actual Control in the India-China and border areas, without prejudice to their respective positions on the alignment of the LAC as well as on the boundary question, he said.

Mukherjee said both sides have agreed to clarify the LAC and to take up perceived violations through established mechanisms including the Joint Working Group, the Expert Group, border personnel meetings, flag meetings and diplomatic channels.

Kaladan: The Kaladan multi-modal transit transport facility providing connectivity between Indian ports on the eastern seaboard and the Sittwe port in Myanmar will be completed in five years from its date of commencement, Mukherjee said in reply to a separate question.

Work on the project will begin after the agreement and protocols are signed by India and Myanmar, he said.

The project will provide an alternate route for transport of goods to north-east India through Myanmar, Mukherjee said.

मला काय त्याचे?

हे हिंदवी स्वराज्य व्हावे हीच श्रींची इच्छा
िशरीयश िचरंजीव अखंिडत राजलषमी अलंकृीत राजमानय राजषृी िशरीमंत िशरी छञपती िशवरायां चरणी िञवार मानाचा मुजरा !!

निश्चयाचा महामेरु,बहुत जनांसी आधारु,अखंड स्थितीचा निर्धारु,श्रीमंतयोगी!
यशवंत,किर्तिवंत,सामर्थ्यवंत,वरदवंत,पुण्यवंत,नीतिवंत,जाणता राजा!
आचारशीळ,विचारशीळ,दानशीळ,धर्मशीळ,सर्वज्ञपणें सुशीळ,सकळां ठायी!
धीर,उदार,गंभीर,शूर त्रियेसी तत्पर,सावधपणें नृपवर तुच्छ केले !
कित्येक दुष्ट संहारिला,कित्येकांस धाक सुटला,कित्येकांसीं आश्रयो जाला,शिवकल्याणराजा!
शिवराजास आठवावें,जीवित तृणवत् मानावें,इहलोकी परलोकीं राहावें,कीर्तिरूपें!
शिवरायाचें आठवावें रूप,शिवरायाचाआठवावा साक्षेप, शिवरायाचा आठवावा प्रताप,भूमंडळीं!
शिवरायाचें कैसें बोलणें,शिवरायाचें कैसें चालणे,शिवरायाची सलगी देणें,कैसी असे!
सकळ सुखाचा केला त्याग,करूनि सधिजे तो याग,राज्य साधनाची लगबग,कैसी केली!
त्याहुनी करावें विशेष,तरीच म्हणवावेंपुरुष,याउपरीं आतां विशेष,काय लिहावें?

शिवाजी महाराजांनी सर्व जाती-धर्मामधील चांगल्या माणसाना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्य निर्माण केले.मराठा,ब्राह्मण,प्रभु,भंडारी,कोळी,आगरी,महार,रामोशी,मुसलमान या सर्वांमध्ये शिवाजी महाराजांनी एकी निर्माण केली ,आपसात भांडता शत्रुविरुध्द लढण्यास शिकवले,आणि हिंदवी स्वराज्य बलाढ्य केले!आपले आजचे भारताचे स्वराज्यहि बलाढ्य करण्यासाठी आपण आपापसातील भांडणे बंद करुन अतिरेकी आणि शत्रु विरुध्द लढले पाहिजे.

"भा' म्हणजे तेज आणि "रत' म्हणजे नित्य पूजन करणे. तेजाचे पूजन करणारा तो भारतीय. नुसताच भारतात राहणारा असे नव्हे! जी संस्कृती असा दिव्य संदेश देते, तिच्या देशात मात्र विमान पळविण्याच्या बदल्यात अतिरेकी सोडले जातात आणि संसदेवर हल्ला करणाऱ्या अफझलचे काय करावे यावर चर्चासत्रे झडतात. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, गरिबांची पिळवणूक, जातीय द्वेष, धार्मिक दंगली, निष्पापांच्या हत्या, बलात्कार, वाढती महागाई, बॉम्बस्फोट, काश्मिरातील जवानांचे मृत्यू, वाढते आघात हे सर्व प्रगतीचे लक्षण खचितच नाही. दुष्ट आणि दुर्जनांची हिंमत वाढते आहे. कारण सज्जन निष्क्रिय बनले आहेत. दुष्ट हे नेहमी संघटित असतात. कारण आपण जे करीत आहोत ते योग्य नव्हे, याची त्यांना पुरेपूर कल्पना असते. याउलट सज्जन नेहमीच विस्कळित असतात.


काय? काय सांगू मी?....कोण ऐकेल? किती जणांना आज फरक पडेल? मला माहीत नाही.....मला काही काही पहावत नाहिए...काय काय पाहू मी?

लुप्त होत चाललेला माणसा माणसांवरचा विश्वास?
राष्ट्राभिमान विसरलेले राष्ट्र?
ध्यास... अहं... हव्यास घेतलेले राज्यकर्ते?
पुढचं भविष्य सोडाच हो...पण पाठचा इतिहासही बघणारे अंध?

कसं पाहू हे सर्व...काळजात ठेवलेले प्राणापलिकडे जपलेले माझं...आपलं..स्वराज्य...आज...काळजाचे तुकडे होत आहेत माझ्या..प्राण असते तर आलो असतो तसाच भवानी हाती धरुन...पण...पण...ती ही कुठे दिसत नाही...खरच

आज स्वतंत्र आहात तुम्ही पण.. स्वराज्य आहे का?

मला माहित आहे...माझ्या काळजाचा एक तुकडा तुमच्या काळजात आहे... एक करा मला... एक व्हा...स्वराज्य बनवा...आणि स्वराज्याचा भगवा फडकवा...एकच...एकच शिवा....शिवा पाहीजे !!

दहशतवादाचा आलेख दुर्देवाने दिवसेंदिवस वाढत आहे.१९९०ते२००५ या १५ वर्षात दहशतवादाचे बळी ४७,३७१ आहे.प्रत्येकवेळी सरकारने पाकिस्तानकडे बोट दाखवले प्रत्येकवेळी परकिय शक्तिंवर खापर फ़ोडले जाते. राजकिय नेते दहशतवाद संघटनांना जरब बसेल असे क्रुत्य करण्यापेक्षा एक भ्याड क्रुत्य अशी सम्भावना करने,भारताची धर्मिक एकत्मतेला धक्का लागनार नाहि अशि ग्वाहि देने,- लखांची मदत जाहिर करने,मेणबत्या लावुन निर्धार व्यक्त करने,परिसंवाद भरवुन मानवी हक्कांची चर्चा करुन वेळ मारुन नेलि जाते या नेत्यांच्या भरवशावर बसले तर हा देश दहशतवादाच लाटेखाली बुडेल.

_w¨~B© aoëdo ~m°å~ñ\moQ A[VaoŠ`m¨Mo H«ya H¥Ë`

_w¨~B©Vrb ~m°å~ñ\moQm¨Mr gmIir. `m_Ü`o EHhr [MWmdUrImoa, amÁ`HVm©, Jw¨S, nwTmar, XheVdmXr, ham_Imoa Rma Pmbm Zmhr. KamÀ`m AmoTrZ¨ [Xdg^a Hm_ HéZ Whbobo- ^mJbobo HïHar, H_©Mmar, gmZ-Wmoa Ë`m¨À`m Aëbm- B©ída-`oewZo Z ~mobmdVmM AmV¨HdmÚm¨À`m ~m°å~Mo ~ir Rabo.

आता सर्व मतभेद बाजूला ठेवून या अतीरेक्यांचा सर्वनाश करायची वेळ आलीच आहे. एक प्रश्न मला खरच मुंबईकरांना विचारावासा वाटतो की किती दिवस " आम्ही फार सहनशील आहोत, मुंबईकरांच्या धैर्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे, मुंबई चटकन सावरली " अशा शब्दांनी हुरळून जाऊन पुढचे सोपस्कार टाळणार आहात?

का सहन करताय? काल कार्यालये आज रेल्वे अन उद्या? उद्या तुमच्या घरापर्यंत येतील हो हे नराधम. आवरा त्यांना.


रस्ता, घर, वाहन, संपत्ती सर्व प्रकारचे कर भरता तुम्ही, तो भरलाच पाहिजे अशी जाणिव तुम्हाला सरकार दुरदर्शन अन खाजगी वाहन्यांवरुन जाहिरातींद्वारे वारंवार करुन देते मग तुमच्या मनमोकळ्या जगण्याच्या आधिकाराचे, सुरक्षेचे काय? तो कर कोण भरणार?

सरकारला जाब विचारणे हा तुमचाही अधिकार ना? तो या निर्लज्ज मंत्र्या संत्र्यांवर का सोपवताय? का जाणुन घेत नाही तुमचे अधिकार? की फक्त दैनंदिन गप्पातच एकमेकाशी बोलुन सरकारला शिव्या घालायच्या? एकदा निवडुन दिलेल्या आमदार खासदाराला परत बोलवता येत नाही म्हणे, मग तो जर असा अकार्यक्षम ठरत असेल तर एक होऊन धडा शिकवा त्याला.


नुसती आमची मुंबई नको हो. ही मालिका चालू राहू नये असे वाटतय ना? मग सरकारला तुमचे अन तुमच्या हितांचे, घराचे संरक्षण करायला भाग पाडा. वर्तमानपत्रांनी किती कंठशोष केला तरी लोक दुर्लक्ष करीत आहेत अन करतील हीच भिती आहे. सहनशीलता सोडा अन काही निर्णय घ्या.

अब होगी प्रार्थना, होगी याचना...
अब रण होगा,
जीत होगी या अंत होगा...

मराठी माणसाला बिहारी भैयापेेक्षा ३५० वर्षे जुलमी राज्य करनारे, धर्मांतरे करनारे आपल्या आई,बहिणीवर हात टाकनारे अतिरेकी आणी १५० वर्षे धर्मांतरे करनारे मिशनरी जवळचे वाटु लागले आहेत काय?
शिव छत्रपतिंनी जे हिंदवी स्वरज्य व्हावे अशि इछा व्यक्त केली ति मराठी माणुस पुर्ण करनार आहे कि नाही यावर प्रश्नचिन्ह आहे कारण देशामधे वारंवार दहशदवादी हल्ले करनारे अतिरेक आणी धर्मांतरे करनारे मिशनरी हा एक प्रश्न आहे हेच लोकांना समजले नाही. अरे अखंड हिन्दुस्तानमधिल पकिस्तान गेला,बांगलादेश गेला, कश्मिर गेला, गेला तरी मराठी माणुस आपल्याच समाजाचा एक भाग असलेल्या बिहरी लोकांशी का भांडत बसला आह. हे हिंदवी स्वराज्य व्हावे हि तर शिव छत्रपतिंची इछा आहे आणी मराठी माणूस तो पुर्ण नक्कि करेल.


पेट्रोल महागणार ...
माझ्याकडे गाडीच नाही .. मला काय त्याचे?


जेसिका लालचा खुनी निर्दोष सुटला ...
जेसिका माझी कोणीच नव्हती ... मला काय त्याचे?

शेअर बाजार पडला ...
मी कुठे पैसे गुंतवले होते ... मला काय त्याचे?

२१ काश्मिरी पंडीतांची गोळ्या घालुन हत्या ...
मी काश्मीरी नाही ... मला काय त्याचे?

शेतक-यांच्या पिकाला योग्य भाव येत नाही ...
मी तर नोकरदार आहे ... मला काय त्याचे?

सरकार भारताला विनाशाकडे घेऊन जातेय ...
आपल व्यवस्थीत चाललय ना ... मला काय त्याचे?

आई, शेजारच्या बाई "चोर चोर" ओरडताहेत ...
शु.. आपल्याकडे नाही ना आला चोर? ... मला काय त्याचे?


या पिढीने मला काय त्याचे म्हणत हात झटकायचे ...
पुढच्या पिढीसाठी निष्क्रीयतेचे बीज रोवायचे ...
मग ते विषारी वृक्ष फ़ोफ़ावलेले पहायचे ...
आमच्या वेळी "हे असे नव्हते" म्हणत नि:श्वास सोडायचे ...

मला काय त्याचे मला काय त्याचे ...
म्हणत म्हणत जगायचे ...
आणि आपले रोजच ...
कुढत कुढत मरायचे

आमचे देशप्रेम सरले का???

शंडांची अवलाद....
कधी बदलणार नाही.
किती ही स्फोट झाले तरी..
आम्ही सुधारणार नाही.

घरात घुसुन शेजारी
आमची मुलेबाळे मारणार.
आम्ही मात्र भारत-पाक
मैत्रिचे पुल बांधणार

वाटते कधी तरी मनाला,
मी ही अतिरेकी बनावे.
माझ्या हातुनही शेजाऱ्याचे,
पार्लमेंट हाऊस उडावे.

त्यांचा असेल जिहाद..???
आमचे धर्मयुद्ध कुठे???
स्वत:ला पुरुष म्हणवणारे.
सगळे झोपले कुठे???

त्यांनी मारायचे..आम्ही बघायचे
इतकेच हाती उरले का?????
शेजाऱ्यावर प्रेम करता करता
आमचे देशप्रेम सरले का???
आमचे देशप्रेम सरले का??

सशक्ता आणी सशसत्र भारत बनविणे हे माझे स्वप्न आहे

।। स्वप्न आजचे, सत्य ऊद्याचे
या सत्येला पंख विजयाचे ।।


।। जय हिंद ।।
।। जय भारत||